बऱ्याच नोंदींमध्ये दिसते: “गटकार्य केले = ज्ञानरचनावादी पद्धत.” हे नेहमी खरे नसते. गटात एक मूल काम करते, बाकीचे सही करतात — तर ते रचनावाद नाही.

चर्चा प्रश्न:

  1. गटकार्य यशस्वी कधी वाटले? का?
  2. फसले तेव्हा काय चुकले?
  3. प्रत्येक मुलाचा विचार कसा दिसवता?
  4. मोठ्या वर्गात गटांचे आदर्श आकार?

कृपया सिद्धांत नको — तुमच्या शाळेतील प्रसंग लिहा.